पंजाबराव म्हणतात शेतकऱ्यांच्या हातात फक्त 6 दिवस?

राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी दिलेल्या अंदाजानुसार, राज्यातील हवामानात…

सोयाबीनचे भाव पडणार?

केंद्र सरकारने अलीकडेच कच्च्या सोयाबीन तेलासह पामतेल आणि सूर्यफुल तेलाच्या आयात शुल्कात १० टक्क्यांची कपात केली आहे. यामुळे देशात खाद्यतेलाच्या…

कांदा नुकसानीसाठी शेतकऱ्यांना एकरी १ लाख रुपयांची मदत, मुख्यमंत्र्यांकडे संघटनेची जोरदार मागणी

महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी राज्य सरकारकडे आणि मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्र्यांकडे एक अत्यंत महत्त्वाची मागणी केली आहे. वळिव्याच्या अनपेक्षित आणि मोठ्या…

डीएपी खताचा तुटवडा; १७% शिल्लक, शेतकऱ्यांना पर्यायी खत वापरण्याचा सल्ला

शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर मागणी असलेल्या डीएपी (डायमोनियम फॉस्फेट) खताची आयात सध्या भारतीय खत कंपन्यांसाठी आर्थिकदृष्ट्या परवडण्याजोगी नाही, ज्यामुळे या खताचा…

शेतकऱ्यांच्या डोळ्यात अन् रानात पाणी

राज्यातील अनेक भागात दमदार पावसाने  (Monsoon) हजेरी लावत सर्वत्र एकच दाणादाण उडवली आहे. या पावसानं अनेक शहरातील जनजीवन विस्कळीत केलं…

या शेतकऱ्यांना मिळणार 145 कोटींची मदत; पाहा तुमचं नाव यादीत आहे का?

 खरीप हंगाम 2025 साठी कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना दिला जाणारा 145 कोटी रुपयांचा थेट लाभ ही एक महत्त्वाची आणि आनंददायक बातमी…

या १० जिल्ह्यांना ‘धोक्याचा इशारा’

महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पावसाने आपली दमदार उपस्थिती नोंदवली असून, हवामानात झपाट्याने बदल जाणवू लागले आहेत. काही भागांत ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट…

महाराष्ट्रामध्ये 35 वर्षानंतर इतका लवकर मान्सून का? 

महाराष्ट्रात यंदा मान्सून नेहमीच्या तुलनेत तब्बल १२ दिवस आधी दाखल झाला आहे, आणि या अनपेक्षित घडामोडीमुळे अनेकांच्या मनात एकच प्रश्न…

शेतकऱ्यांनी नेमकी पेरणी कधी करावी? कृषी विभागानं दिला महत्वाचा सल्ला

राज्यात काल मान्सून दाखल झाला आहे. आज राज्याच्या विविध भागात मान्सूनची आगेकूच सुरु आहे. त्यामुळं अनेक भागात जोरदार पाऊस कोसळताना…

राज्यातील 85 तालुक्यांना अवकाळी पावसाचा फटका

राज्यात मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाचा (unseasonal rains) मोठा फटका शेती पिकांना बसला आहे. पावसामुळं शेतकऱ्यांच्या (Farmers) पिकांचं मोठं नुकसान झालं आहे.…