20 जूनपर्यंत महाराष्ट्रात कुठे किती पडला पाऊस?

महाराष्ट्रात यंदा मोसमी पावसाची सुरुवात अपेक्षेपेक्षा थोडी लवकर झाली असून, त्याचा परिणाम राज्याच्या विविध भागांमध्ये वेगवेगळ्या स्वरूपात दिसून आला आहे.…

पुणे, रायगड आणि नाशिकमध्ये तुफान पाऊस, रस्ते तुंबले, अनेक भागात कमरेइतकं पाणी

गेल्या दोन ते तीन दिवसापासून पावसाचा (Rain) जोर कमी झाला होता. मात्र, आजपासून पुन्हा राज्याच्या विविध भागात पावसानं धुमाकूळ (Heavy Rain) घातला…

 पुढील 24 तास धोक्याचे! ‘या’ 7 जिल्ह्यांना हवामान विभागाचा रेड अलर्ट Marathwada Weather 

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात पावसाने जोरदार हजेरी लावली असून, अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसामुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसाचा जोर…

टोमॅटोच्या दरात घसघशीत वाढ

टोमॅटो हे महाराष्ट्रातील प्रमुख भाजीपाला पीक असून सध्या बाजारात त्याचे दर मोठ्या प्रमाणात चढ-उतार करत आहेत. शेतकऱ्यांसाठी दर माहिती अत्यंत…

संत ज्ञानेश्वर अन् तुकाराम महाराजांच्या पालखीचं वेळापत्रक समोर

पावसाळ्याला सुरुवात होताच विठुरायांच्या भक्तांना ओढ लागते ती पंढरीच्या पांडुरंग भेटीची. आषाढी एकादशीच्या (Ashadhi) वारीत पाऊले चालती पंढरीची वाट, माऊली.. माऊली… म्हणत…

दिव्यांगांना 6000 रु मानधन, कर्जमाफीसाठी काय ठरलं?; बच्चू कडूंनी सांगितली सरकारसोबतची चर्चा

प्रहार जनशक्ती संघटनेचे प्रमुख बच्चू कडू (Bacchu Kadu) यांचे गेल्या सहा दिवसापासून अमरावतीत अन्नत्याग आंदोलन सुरु आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी हे…

आता फक्त ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफी

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा महाराष्ट्रासह देशभरात अनेकदा चर्चेचा विषय ठरतो. मागील काही वर्षांत राज्य आणि केंद्र सरकारने वेळोवेळी सरसकट कर्जमाफ्या जाहीर…

कर्जमाफीसाठी बच्चू कडूंचं आंदोलन, सरकार कधी घेणार निर्णय? अजित पवारांचं कर्जमाफीबद्दल मोठं वक्तव्य 

कर्जफीसह विविध शेती प्रश्नावरुन प्रहारचे प्रमुख बच्चू कडू (Bacchu Kadu) यांचे अन्नत्याग आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाचा आजचा पाचवा दिवस आहे. सरकार…

वाटाण्याने गाठले २०० रुपये किलो

ओतूर बाजार समितीमध्ये सध्या भाजीपाल्याचे दर चांगलेच वाढले असून, त्यामागे सतत पडणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांना काढणी करता न आल्याने आलेली आवक…

खरीप पेरणीपूर्वी शेतकऱ्यांनी ‘या’ 6 गोष्टी नक्की करा

खरीप हंगाम महाराष्ट्रातील बहुतेक शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. पावसावर आधारित शेती ही खरीप हंगामात सर्वाधिक केली जाते, त्यामुळे या हंगामात…