जमिनीचा व्यवहार करताय? ‘या’ शर्ती नसतील तर व्यवहार बेकायदेशीर ठरतो; वाचा सविस्तर माहिती

शेतजमिनीचे व्यवहार करताना बहुतांश वेळा शेतकरी किंवा सामान्य नागरिक केवळ जमिनीचा सातबारा उतारा पाहून जमीन खरेदी-विक्रीचे निर्णय घेतात. मात्र या…

PM KISAN योजनेचा कधी मिळणार 20वा हप्ता?

देशातील लाखो शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना म्हणजे एक आर्थिक दिलासा. पण सध्या सगळ्यांचं लक्ष लागलंय 20व्या हप्त्याकडे. कारण…

मातीची स्थिती कशी सुधारायची?

भारतातील मातीची स्थिती सुधारण्याचे अनेक मार्ग आहेत: सेंद्रिय पदार्थांची भर घालणे : कंपोस्ट, खते किंवा हिरवे खत यांसारखे सेंद्रिय पदार्थ…

‘या’ कारणामुळं भाजीपाल्याचं उत्पादन घटलं

गेल्या 15 दिवसापूर्वी पडलेला अवकाळी पाऊस आणि थंडीचा परिणाम होऊ लागल्यानं भाजीपाला उत्पादनात घट झालीय. उत्पादनात घट झाल्यानं गेल्या आठवडाभरात भाजीपाल्याची आवक…

पांढऱ्या सोन्याला भाव कधी मिळणार?

पांढऱ्या सोन्याचा जिल्हा अशी यवतमाळ जिल्ह्याची (Yavatmal) ओळख आहे. मात्र,  नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचा कापूस ओला झाला…

 केंद्र सरकारनं निर्णय बदलला, इथेनॉल निर्मितीला हिरवा कंदील

 ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी (sugarcne Farmers) आणि साखर कारखानदारांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. ऊसाचा रस आणि मोलॅसिसपासून इथेनॉल (Ethanol) निर्मिती करण्यास…

भेंडी पिकावरील किडींचे एकात्मिक व्यवस्थापन

भेंडी पिकाचे रसशोषक किडी व फळ पोखरणाऱ्या अळीच्या प्रादुर्भावामुळे सुमारे ४० ते ५० टक्क्यांपर्यंत नुकसान होऊ शकते. हे टाळण्यासाठी एकात्मिक…

उसाच्या पाचटापासून सेंद्रिय खत निर्मिती कशी करावी ?

ऊसतोड झाल्यानंतर उसाचे पाचट (SugarCane Trash ) जाळून टाकण्याकडे शेतकऱ्यांचा कल असतो. त्यामुळे नायट्रोजन, कार्बन आणि गंधक हे अन्नघटक वाया…