बोगस बियाणे फसवणूक टाळायचीय? खरेदीपूर्वी ‘या’ चुका टाळा

राज्यात खरिप हंगाम तोंडावर येत असताना बोगस बियाणे, खते आणि कृषी निविष्ठांच्या विक्रीचा सुळसुळाट मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसत आहे. शेतकऱ्यांचे…

पंजाबराव डख म्हणतात की, सध्या राज्यातील पावसाची स्थिती अशी आहे

सध्या महाराष्ट्रातील हवामानाबाबत अनेकांच्या मनात प्रश्न आहेत – पाऊस कधी येणार? कुठल्या भागात पडणार? शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी? या सगळ्या…

केंद्र सरकारच्या ‘या’ निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकरी संकटात! 

सध्या महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत. केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे त्यांच्या उत्पादनावर आर्थिक संकट कोसळण्याची शक्यता निर्माण…

मान्सूनच्या प्रवासाची गती लवकरच कमी होणार असल्यामुळे राज्यात पावसात घट होणार

या वर्षी मान्सूनचा प्रवास वेगाने सुरु असल्यामुळे तो २५ मे रोजी दक्षिण कोकणात दाखल झाला आहे, जे सामान्य तारखेपेक्षा १० दिवस आधीच आहे. मात्र २७ मे पासून मान्सूनच्या प्रवासाची गती कमी होणार असल्यामुळे राज्यातील हवामानात लवकरच मोठे बदल दिसून येतील. सध्याच्या अंदाजानुसार २७ मे पासून राज्यातील हवामान हळू हळू कोरडे होईल आणि काही प्रमाणात तापमानात वाढ देखील होईल. मे महिन्याच्या शेवटपर्यंत कोकण वगळता बहुतांश भागात प्रामुख्याने कोरडे हवामान राहण्याची शक्यता आहे, आणि किमान ५ जूनपर्यंत ही स्थिती कायम राहणार असल्याचा अंदाज आहे. यामुळे किमान ५ जूनपर्यंत तरी राज्यातील बहुतांश भागात मान्सून दाखल होण्याची आणि मान्सूनच्या पावसाची शक्यता दिसत नाही. या दरम्यान देशातील इतर भागात सुद्धा मान्सूनचा प्रवास तात्पुरता थांबू शकतो. या वर्षी राज्यातील अनेक भागात दमदार मान्सून पूर्वीचा वादळी पाऊस पडला आहे. आपल्या भागात मान्सून लवकरच दाखल होईल अशी अपेक्षा करून अथवा खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवून शेतकऱ्यांनी (प्रामुख्याने कोरडवाहू) पेरणी आणि लागवडीची घाई करू नये, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे. हवामान कोरडे होणार असल्यामुळे जर पेरणीची घाई केली तर शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सोयाबीनची दरवाढ!आज ‘या’ बाजार समितीत दर पोहोचला 4801 रुपये प्रति क्विंटलवर

2 जून 2025 चे सोयाबीन बाजारभाव बार्शी बाजार समिती येथे 288 क्विंटल सोयाबीनची आवक झाली असून दर 4000 ते 4250…

राज्यात मान्सून गेला विश्रांतीवर! शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा सल्ला

राज्यात यंदा मान्सून वेळेआधी दाखल झाला असून, 26 मे रोजी कोकण पट्टीत पावसाने दमदार सुरुवात केली होती. कोकण, मध्य महाराष्ट्र,…

कृषी विभागाचा मोठा निर्णय: नुकसानभरपाई मर्यादा आता कमी

राज्यात अलीकडेच आलेल्या अवकाळी पावसामुळे, अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून…

आवक आणि कांदा दरांच्या बाबतीत टॉप राहिली ‘ही’ बाजार समिती!

२ जून २०२५ रोजी महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांमध्ये कांद्याचे दर लक्षणीय चढउतारासह नोंदले गेले. उन्हाळी, लाल, लोकल अशा विविध प्रकारातील…

पंजाबराव म्हणतात शेतकऱ्यांच्या हातात फक्त 6 दिवस?

राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी दिलेल्या अंदाजानुसार, राज्यातील हवामानात…