गव्हाच्या किंमती वाढू नये म्हणून सरकारनं घेतला मोठा निर्णय

सध्या देशात लोकसभेच्या निवडणुकीचा (Loksabha Electio) रणसंग्राम सुरु झाला आहे. अशा स्थितीत कोणत्याही प्रकारे महागाई वाढू नये यासाठी सरकार प्रयत्नशील…

शेतकऱ्यांचा तीव्र विरोध असूनही सरकारनं कांदा निर्यातबंदी का केली?

सध्या देशातील कांदा उत्पादक शेतकरी (Onion Farmers) अडचणीत आहेत. कारण दिवसेंदिवस कांद्याच्या दरात घसरण होत आहे. सरकारनं कांद्याच्या निर्यातीवर बंदी (Onion Export…

डब्ल्यूटीओ (WTO) ला शेतकऱ्यांचा विरोध का?

जागतिक विश्व व्यापार WTO ह्या संघटनेचा भारत हा सदस्य आहे, त्यांनी काही शेतीविषयक नियम बनवलेले आहेत, त्यात तीन प्रकारचे देश…

ऊसाचा FRP 8% नी वाढवला, मोदी कॅबिनेटमध्ये सर्वात मोठा निर्णय

ऊस शेती करणाऱ्यांसाठी एक गुड न्यूज आहे. केंद्र सरकारने बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत ऊसाचा FRP 8% नी वाढवला (sugarcane at…

मका उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी, इथेनॉल निर्मितीसाठी मकेची होणार खरेदी

इथेनॉल निर्मितीच्या (Ethanol Production) संदर्भात केंद्र सरकारनं (Central Government) मोठा निर्णय घेतला आहे. इथेनॉलचे उत्पादन वाढवण्यासाठी आता ऊसाऐवजी (Sugarcane) मकेचा (Maize)…

PM किसानचा 16 वा हफ्ता ‘या’ दिवशी होणार शेतकऱ्यांच्या खात्यात जमा

शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा (Pradhan Mantri Kisan Samman Nidhi) 16 वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात…

शेतकरी आंदोलन सुरुच; आज तिसरी बैठक पार पडणार, तोडगा निघणार?

शेतकऱ्यांच्या तीव्र आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज (दि.१५) संध्याकाळी चंदीगडमध्ये केंद्र सरकारच्या तीन मंत्र्यांमध्ये आणि शेतकऱ्यांमध्ये चर्चा होणार आहे. यापूर्वी दोन बैठका…

राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार; बैठकीत मोठे निर्णय

मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत अतिरिक्त ७ हजार किलोमीटर रस्ते आणि पुलाची कामे करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. आज (दि.१४)…

शेतकऱ्यांसाठी सरकारच्या योजना कोणत्या

शेतकऱ्यांच्या (Farmers) प्रश्नावरुन सातत्यानं देशातील वातावरण तापत असल्याचं पाहायला मिळत आहे. विविध मागण्यांवरुन शेतकरी आक्रमक होताना दिसत आहे. दरम्यान, शेतकऱ्यांचे उत्पन्न…

PM किसान योजनेच्या निधीत वाढ होणार का?

गरीब शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी सरकारनं पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरु केली आहे. या योजनेद्वारे दरवर्षी शेतकऱ्यांना 6000 रुपयांची मदत…