31 मार्च 2025 पर्यंत मसूर डाळीवरील आयात शुल्क माफ, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

मसूर डाळीच्या (Masur Dal) सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. सरकारनं 31 मार्च 2025 पर्यंत मसूर डाळीवरील आयात शुल्क माफ (Import duty waived…

टोमॅटो-कांद्यानंतर आता लसणाच्या दरात मोठी वाढ 

किचन बजेटला आणखी एक मोठा फटका बसला आहे. खरे तर कांदा-टोमॅटोचे भाव चढत असल्याने आता लसणाने चिंता वाढवली आहे. अशा…

शेती प्रश्नावरुन रविकांत तुपकर आक्रमक

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) हे शेती प्रश्नावरुन आक्रमक झाले आहेत. नागपूर (Nagpur) येथील विधानभवनावर काढण्यात येणाऱ्या हल्लाबोल मोर्चाला…

आता प्रत्येक ग्रामपंचायतीत बसवणार पर्जन्यमापन यंत्र, धनंजय मुंडेंची मोठी घोषणा

 राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये पर्जन्यमापन यंत्र (Rain Gauges Machine) बसवण्याचे नियोजन सुरु असल्याची घोषणा राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे (Minister Dhananjay Munde)  यांनी केली.…

संत्रा निर्यातदार शेतकऱ्यांसाठी 169 कोटी 60 लाख रुपयांची तरतूद; अब्दुल सत्तारांची महत्वाची माहिती

 मागील काही दिवसांपासून संत्रा निर्यातदार शेतकरी सतत संकटात सापडतांना पाहायला मिळत आहे. दरम्यान, अशातच आयात शुल्क वाढवल्यामुळे याचा देखील आर्थिक…

‘या’ कारणामुळं भाजीपाल्याचं उत्पादन घटलं

गेल्या 15 दिवसापूर्वी पडलेला अवकाळी पाऊस आणि थंडीचा परिणाम होऊ लागल्यानं भाजीपाला उत्पादनात घट झालीय. उत्पादनात घट झाल्यानं गेल्या आठवडाभरात भाजीपाल्याची आवक…

दरवर्षीच का होतो कांद्याचा वांदा? 

कमी पाण्यात आणि कमी दिवसात चांगला नफा मिळवून देणारं पिकं म्हणून कांद्याकडे (Onion) बघितलं जातं. महाराष्ट्रात (Maharashtra) कांदा पिकाचं मोठं अर्थकारण आहे.…